सहा पुलांच्या पूर्वीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये किरकोळ दुरुस्तीची शिफारस होती. तेच पुल आता धोकादायक ठरतात. याकरीता सर्व पुलांचे ठराविक कालवधीनंतर स्ट्रक्चरल ऑडिट करावे. म्हणजे वेळेवर पुलांची सद्यस्थिती समजेल आणि धोकादायक पुलाची दुरुस्ती करुन मुंबईकरांना सुरक्षित ठेवता येईल.- विवेक तवटे
ऑडिटमध्ये सातत्य हवे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 May 2019, 5:41 am