अंधेरी पश्चिमेला आंबोली सिग्नलवर सीसीटीव्ही केमरे बसविणे किंवा रात्रीही नाकाबंदी असणे खुप गरजेचे आहे.रात्री दहा नंतर येथे सिग्नल न जुमानता गाड्या रेटल्या जात आहे, विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाड्या नित्याच्या झाल्या आहेत. त्यामुळे येथे दरदिवशी प्रचंड अनागोंदी होते याठिकाणी दुतर्फा लोकवस्ती असल्याने छोटेमोठे अपघातही नित्याचे आहेत. लिप्सन सेवियर अंधेरी पश्चिम
सीसीटीव्ही केमेरे लावणे गरजेचे आहे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jun 2019, 5:44 am