विद्यूत दिवे लावागोवंडी : पुर्व येथील देवनार गाव ते टाटानगर कडे जात असलेल्या कूमूद विद्या मंदीर शेजारील पादचारी पथावरील पथ दिवे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. रात्रीच्या वेळी नागरीकांना अंधारातून वाट काढावी लागत आहे. अंधाराचा फायदा घेऊन गैरप्रकार घडण्याची शक्यता आहे. या समस्येकडे संबंधीत विभागाने त्वरीत लक्ष देणे गरजेचे आहे.-श्याम गावडे
बंद पथ दिवे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Nov 2019, 5:43 am