विमानतळाप्रमाणे सुरक्षा हवीसीएसटीएम स्टेशन मध्यरेल्वे आणि आरपीएफ यांच्या अखत्यारीत आहे. तरीही तेथील गुन्हे कमी होत नाहीत की कचरा, भिकारी हटविले जात नाहीत ही एकप्रकारे त्यांच्या अक्षमतेची कबुलीच आहे. म्हणूनच या दोन्हीआस्थापनांनी आपापली जबाबदारी वाटून घेण्याऐवजी संयुक्तपणे कारवाई करावी. संयुक्त कारवाई करताना तेथे फक्त प्रवाशांनाच प्रवेश मर्यादित करावा. (विमानतळांवर भिकारी का दिसून येत नाहीत?) विमानतळाप्रमाणे सुरक्षा आणि भिकारीमुक्त सीएसएमटी असणे आवश्यक आहे.-राजन पांजरी
गुन्हे,कचरा, भिकारीमुक्त सि एस टी एम स्टेशन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Apr 2019, 1:17 pm