रेल्वे स्थानकांवरील येण्या-जाण्याचे मार्ग कमी ठेवल्यामुळे पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांचे कार्य योग्य प्रकारे केले जाईल .शिवाय महत्त्वाचे म्हणजे गुन्हेगारी कारवायांना आळा बसण्यास मदत होईल .फुकट्या प्रवाशांनाही लगाम लागेल .इतर सर्व मार्ग बंद करणे हाच योग्य उपाय आहे . प्रदीप दत्तात्रय भांबुरे, टिळकनगर,चेंबूर - मुंबई.
गुन्हेगारी प्रवृत्तीना आळा बसेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 May 2019, 5:43 am