हिमालय पूल पडल्यानंतर तो पूल आमचा की तुमचा यावरून वाद सुरू झाला. पुल तपासणी झाली होती. पुल निर्दोष असल्याचे सांगितले. मग पुल पडला कसा. सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवून मुंबईतील नागरीक घरा बाहेर पडतो. त्याचा विश्वास शासकीय कारभारावर असतो. अभियंता हा बांधकामात महत्त्वाचा घटक आहे. त्याने समाजाचे हीत लक्षात घेऊन काम करावे. काळ्या धनासाठी आपले इनाम विकू नये. - महादेव गोलवसकर
विश्वासघात नको
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 May 2019, 5:44 am