मुंबई - वडाळा पूर्व व पश्चिमेस जोडणाऱ्या पुलावर मोठ्या प्रमाणात तडे पडलेले आहेत व पावसात पाणी साचते दरवषी येथे हेच होते परंतु संबंधित अधिकारी प्रशासन ह्या कडे दुर्लक्ष करतात व रस्त्याचे काम योग्य रित्या करीत नाही त्यामुळे नागरिकांना ह्याचा त्रास होतो त्यामुळे योग्य रित्या रस्त्याची संबंधित प्रशासनाने दुरुस्ती करावी ही विनंती. रोहन गायकवाड
वडाळा पुलाची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 May 2021, 5:32 am