दहिसर रेल्वे स्टेशन, विरारच्या दिशेने असलेल्या सब वे ची दुर्दशा झाली आहे. पावसाळ्यात सबवे च्या छतातून पाणी सतत गळत असते पण पाऊस संपला तरीही गाळण सुरूच आहे. येणारा जाणारा प्रत्येक जण अंगावर प्रसाद घेत असतो. मनपा, रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने प्रश्न सोडवावा.
कधी थांबणार पाणी गळायचे?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Nov 2019, 5:45 am