कळवा ः कळवा रेल्वे स्टेशनजवळ वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे रेल्वेने लोहमार्ग संरक्षक जाळ्या बसवल्या. रेल्वेपुलाचा पर्याय उपलब्ध करून दिला, तरी अजूनही जीवघेणा प्रवास सुरूच आहे. अनेक प्रवासी रेल्वेरूळ ओलांडताना दिसतात. प्रशासनाने या प्रवाशांवर वेळीच कठोर कारवाई करावी.
जीवघेणा प्रवास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Sep 2017, 11:07 am