मुंबई हे नुकतेच स्वच्छ शहर म्हणून घोषित झाले आहे. मात्र शहराच्या गल्लीबोळात जर डोकावले तर तेथे कचऱ्याचे साम्राज्य आहेत. गोरेगाव पूर्व यशोधाम शाळेच्या मार्गावर जागोजागी कचर्याचे ढीग पडले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यास त्रास होतो. तसेच या परिसरात डासांचा त्रास होतो तरी कृपया मनपाने लक्ष द्यावे.-
कचरा आणि कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 May 2018, 2:09 pm