भारतात उद्योग धंदे बंद पडणे नवीन नाही. जेट एअरवेजचे तीन हजार कर्मचारी नोकरीला मुकणार. किंगफिशर बंद पडली, एअर इंडिया तोट्यात आहे.हे सर्व एकाच बाजूने दिसत आहे. त्यांच्या आस्थापैशांनी यावर उपाय योजावेत. सरकारने रोजगार वाचवायला हवेत. तरच संकट टाळता येईल.
सरकारने विमान सेवा वाचवायला हवी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Apr 2019, 5:44 am