कात्रज कडून वडगाव धायरी उपरस्त्यावर मार्बल मार्केटकडून जाताना रस्त्याच्या दुतर्फा कचराच कचरा पडलेला दिसतो हे प्रमाण मुख्य रस्त्यावरपण तेवढेच जास्त आहे आणि याचे प्रमाण दिवसेगणिक वाढत चालले आहे फ़क्त प्रशासनाला दोष देण्यापेक्षा प्रत्येक नागरिकाने स्वताची जबाबदारी समजुन कचरा रस्त्यावर न टाकता कचरापेटीतच टाकावा जेणेकरून शहर स्वच्छ राहण्यास मदत होईल
कचराच कचरा चोहिकडे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Mar 2017, 5:31 am