घाटकोपर: पश्चिमेकडील रामनगर साईनाथ पुत्रण मार्ग येथील नालेसफाई करुन आठवडा उलटला तरी गाळ रस्त्यावर पडून आहे.त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत चालली आहे.तसेच शाळकरी मुलांना,पादचाऱ्यांना याचा गंभीर त्रास भोगावा लागत आहे.तरी संबंधितांनी हा गाळ त्वरित उचलावा. - केतन भोज
गाळ त्वरित उचलावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jun 2017, 5:34 am