इंदीरानगर जाॅगींग पासुन बोगद्याकडे जातांना डाव्या बाजुने जाण्यास पुर्वी छोटा रस्ता होता,त्यामुळे तेथे वाहतुकिचा चक्का जाम होत होता,पुलावर जाणारे ट्रक तेथुन जाऊ शकत नव्हते,मनपाने दखल घेऊन रस्ता रुंदीकरण केला,परंतु जनता त्याही जागेवर वाहने लाउन निघुन जातात,त्यामुळे मोठी वाहने जाऊ शकत नाही,त्यामुळे पुन्हा ट्राफीक जामची समस्या सुरु झाली आहे, मनपा ने येथे कारवाई करावी,किंवा पे पार्क सुरु करावे, निळकंठ जाधव,
मनपाने पे पार्क सुरू करावे ।
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Oct 2020, 5:30 am