सरकारने मराठी हि राज्य भाषा जाहीर करणे आणि सर्व बोर्ड ना अध्यादेश काढून मराठी विषय सक्तीचा करणे गरजेचे आहे आणि मराठीत शिकणाऱ्या विध्यार्थ्यांना काम धंद्यात प्राधान्य जाहीर करावे. तसेच ग्रँड मिळणाऱ्या शाळेला मराठी न शिकवल्यास ग्रँड बंद करण्याची दंडात्मक कारवाईची तरतूद करणे गरजेचे आहे
मराठी सक्तीचे करणे आवश्यक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jun 2019, 5:42 am