प्रतिक्षा नगर मध्ये गटारे नाले साफ करुन झाले पण साफ केलेला गाळ कचरा तसाच रस्त्यावर टाकून दिला आहे.त्यामुळे दुर्गाधि पसरुन रोगराई होऊ शकते तसेच मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे.नागरिकांना ञास सहन करावा लागत आहे.असे मोठमोठे गाल-कचर्याचे ढिगारे प्रतिक्षा नगर मध्ये बहुमजली इमारत ७,१७ समोर गणपती मंदिराच्या बाजूस टाकून ठेवले आहे आणि इतरही ठिकाणी टाकून ठेवले आहे.बीएमसी प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन गाळ उचलून न्यावा.
गाळ उचलणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 May 2017, 5:36 am