नुकतेच महापौर यांनी मुंबई मधील उघडे नाले बंदिस्त नसल्यामुळे त्या मध्ये अनेकदा पडून ६०० हून अधिक अफघात झाले आहेत.याला सर्वस्वी पालिका प्रशासन व त्या परिसरामधील नगरसेवक तसेच काही स्थानिक रहिवाशी, कंत्राटदार हेही जबाबदार आहेत.परंतु महापौर यांनी नुकतेच जे विधान केले त्या नुसार प्रशासन व त्याचं प्रमाणे तसेच योग्य प्रकारे ठेवण्याची जबाबदारी मुंबईकर म्हणून तितकी आपली आहे.व आपले शहर सुंदर ठेवण्याची जबाबदारी आपली आहे ज्या ठिकाणी अश्या प्रकारे उघडी गटारे झाकणे नसतील तर तें प्रशासन तसेच आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांच्या पर्यंत कळवले पाहिजे अन्यथा नाहक जीव जावू शकतो तेंव्हा आपण हि तितकीच खबरदारी घेणे क्रमप्राप्त आहे.
मुंबईकर जबाबदार ?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jul 2019, 5:45 am