नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभेत राजकिय पक्षांच्या उमेदवारांच्या आश्वासनांना बळी न पडता जवळपास सात लाखापेक्षा जास्त मतदारांनी स्पष्ट पणे आपली नाराजी नोटा मार्फत व्यक्त केली आहे.ही बाब नक्कीच प्रशासनास चिंतनीय, गंभीर विचार करणारी आहे. अण्णा हजारेंची संकल्पना आहे. सरकारने याबाबत सखोल विचार करावा.आता पराभूत उमेदवारांच्या मतांच्या फरकने मजल गाठली आहे ती जास्त झाली तर समस्या निर्माण होईल.
विधानसभा निवडणुकीत नोटाच मतटक्का.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Oct 2019, 5:45 am