रेल्वे सर्वेक्षण आणि प्रस्ताव करणार असेल तर त्याला हरकत नसावी. फक्त त्यात याचा सर्वांगीण ऊहापोह व्हावा ही अपेक्षा. यातून जर माल वहातूक व प्रामुख्याने थेट वहातूक स्थानीय वहातूकीपासून वेगळी होणार असेल तर केव्हाही चांगलेच. कल्याण ते कर्जत व कसारा चौपदरीकरण, मेट्रो व भूमिगत मार्ग यांचा सर्वकष अभ्यास व गरज हे त्यात अंतर्भूत असावे. तसे रेल्वेचा कोणताच प्रकल्प २० ते ३० वर्षांनंतरच पू्र्ण होतो. त्यामुळे मेट्रो चालू झाल्यावर दोन वर्षांनंतर फेरआढावा घेण्याची तरतूद असावी.
आठवड्याचा प्रश्न
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jan 2020, 5:45 am