मुंबईतील काही ठिकाणी मतदार यादीत घोळ , कुठे ईव्हिएम यंत्रात बिघाड आदी गोंधळामुळे अनेक नागरिकांना मतदानाचा घटनात्मक अधिकार बजावता आला नसेल तर ही गंभीर बाब आहे खरेतर माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात मतदार याद्या अद्ययावत करणे तसेच ईव्हिएम यंत्र बिघडल्यास ते त्वरीत दुरुस्त करणे सहज शक्य आहे.मात्र मतदारांचा हक्क केवळ निवडणूक प्रक्रियेतील तृटींमुळे नाकारता जाऊ नये. --- रविकांत तावडे.
आठवड्याचा प्रश्र्न.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 May 2019, 6:15 pm