भांडुप पश्चिमेकडील छञपती शिवाजी महाराज तलाव परिसरातील जंगल मंगल रोड वरील कचरा पेट्या भरून कचरा नागरिकांच्या रहदारीच्या मार्गावर येत असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे तसेच नागरिक वर्गाच्या दैनंदिन आरोग्याला धोका निर्माण होण्याची दाट असल्याने बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या संबंधित विभागाने येथील रस्त्यावरील कचरा त्वरीत हटवावा-गणेश नारायण वराडे
कचरा त्वरीत हटवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Sep 2017, 5:34 am