वाढलेली लोकसंख्या, परिणामी वाढत असलेला कचरा, ईमारत निर्मिती वेळी बिघडलेली गटारे यामुळे सध्या मुंबई लगेच तुडुंब भरते. प्रशासनाच्या मर्यादेबाहेर सफाईचा बोजा वाढत आहे. प्लॅस्टिक कचऱ्याने गटारे भरलेली आहेत. याला स्थानिक नागरिकच पूर्णतः जबाबदार आहे. यासाठी कचरा व्यवस्थापन सुरळीत होणे गरजेचे आहे. कचरा संबंधी कठोर दंडात्मक कारवाई व्हावी.
पाऊस आणि तुडुंब मुंबई......
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Sep 2019, 5:45 am