जागतिक स्तरावरील कंपनीचा सल्ला उपयुक्तच ठरेल. त्यात काही दुमत नाहीच. मात्र उपाययोजना सुचवल्यानंतर त्या प्रत्यक्षात अंमलात येणे अधिक गरजेचे आहे. हे काम सरकारी यंत्रणेचे असून त्यांनी कुठलाही आळस वा भ्रष्टाचार न करता या सूचनांची कडक अंमलबजावणी करावी.- अनुराधा हर्चेकर
उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात येउद्या!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Dec 2019, 5:46 am