दररोज हजारो नव्या वाहनांची नोंदणी होणाऱ्या मुंबई व उपनगरांत वाहनांच्या अतिप्रचंड भारामुळे होणारी सततची वाहतूककोंडी येत्या काळात भीषण समस्या बनणार आहे. वाहतुकोंडी सोडवण्यासाठी येत्या काळात वाहनविक्रीवर निर्बंध आणणे गरजेचे होणार आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे सार्वजनिक वाहतूक सेवेचीदेखील क्षमता देखील संपली आहे. त्यामुळे मुंबईत होणारे स्थलांतर रोखणेही काळाची गरज आहे.- वैभव पाटील
वाहनविक्री व स्थलांतरावर निर्बंध आणा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Dec 2019, 5:45 am