(वडाळा पूर्व) - शांतीनगर येथे मागील काही वर्षात रस्त्याच्या दुरुस्ती चे काम करण्यात आलेले नाही , येथे रस्त्यावर गटाराचे पाणी साचते त्यामुळे स्थानिक रहिवाशांना येताना जाताना त्रास होतो. साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू सारखे आजार होण्याची शक्यता आहे. सदर रस्त्याची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी ही विनंती (रोहन गायकवाड)
रस्त्याची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2017, 5:34 am