घाटकोपर पुर्व रमाबाई आंबेडकर नगरातील चार चाळीच्या मुख्य रस्त्यावर अश्याप्रकारे दररोज पाणी साचते. या रस्त्याने दररोज शालेयविद्यार्थी, ज्येष्टनागरीक, महिला व असे हजारो सर्वसामान्य नागरीक येजा करतात. यात लोकं खाली सुद्धा पडतात, एवढी मोठी गैरसोय असुन देखिल या सांडपाण्याचा योग्यप्रकारे निचरा करण्यासाठी मुंबई महानगरपालिके कडुन कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. असे स्थानिक नागरीकांचे म्हणने आहे.
रस्त्यात गटार की गटारीत रस्ता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Feb 2018, 5:43 am