मुंबई महानगरातील कचर्याची विल्हेवाट ही दिवसेंदिवस एक गंभीर समस्या झालेली आहे. गोरेगाव, गोराई, देवनार, आणि आता कांजूरमार्ग, सगळीच डम्पिंग ग्राऊंड्स फूल झाली. खरंतर या सगळ्या परिसरात अगोदर निवासी इमारती नव्हत्याच, मग जर इथे कचराच टाकायचा होता, तर मग निवासी संकुलांना परवानग्याच का देण्यात आल्या? दिलीप पेडणेकर
गंभीर समस्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Nov 2019, 5:44 am