आजच्या काळात सोशल माध्यमांचा वापर करण्याचे प्रमाण खुप प्रमाणात वाढले आहे, सोशल नेटवर्क मुळे एकमेकांच्या संपर्कात राहणं शक्य असत परंतु आज त्याचा गैरवापर होताना दिसतोय, त्यावरून अश्लिल, प्रक्षोभक, धार्मिक भावना भडकवणाऱ्या पोस्ट करणे, अफ़वा पसरवणे, माध्यमाचा वापर करून गुन्हे करणे असे अनेक प्रकार या माध्यमातून घडत आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी जातीये दंगली होत आहेत व पुढे होण्याची भीती आहे सरकारने यासाठी आणखी कठोर कायदे करून नागरिकांना, विशेषतः तरुण पिढी ला सोशल ज्ञान देऊन जनजागृती करणं खुप गरजेचं आहे... कु.मंगेश मिस्कीन नवी मुंबई
सोशल मीडिया वापर, गैरवापर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2020, 3:32 pm