'अधिक सुविधा हव्या असल्यास अधिक पैसे मोजा'हे रेल्वेचे म्हणणे तर्काला धरून नाही आहे.यावर एकच पर्याय आहे तो म्हणजे 'प्रायोजकत्व', जेणेकरून सर्व थरांतील लोकांपर्यंत सुविधा जातील.व लोकाना अधिक पैसेही मोजावे लागणार नाहीत.हा योग्य निर्णय असेल. व अनेक उपक्रम राबविता येतील.अरूण चव्हाण, मुलुंड.
प्रायोजकत्व हाच प्रर्याय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jun 2019, 5:43 am