मनमानी भाडे आकारणी करणार्या खाजगी ट्रॅव्हल कंपन्यावर कठोर कारवाई परिवहन आयुक्तांनी करावी.तसेस सर्व सामान्यप्रवाशांना परवडतीलअसे दर शासनाने ठरवुन दिले पाहिजेत.सरकारने गर्दिच्या हगांमात कारवाई साठी भरारी पथके तयार करुन दुप्पट भाडे आकारणार्या ट्रॅव्हल चे वाहतुक परवाने रद्द करावेत .म्हणजे सर्व सामान्य प्रवाशंना खर्या अर्थाने न्याय मिळेल.
कठोर कारवाई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Dec 2019, 5:44 am