कॉलेज ऑफ इंजिनिअरच्या इमारतीकडे जाण्यासाठी काढलेल्या पुणे - मुंबई रस्त्यावरील भुयारी मार्गाचा व्हेन्टीलेशनसाठी काढलेला भाग वाहतुकीच्या अडथळा ठरतो आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. व्हेन्टीलेशन उड्डाणपुलाखालील भिंती लगत काढल्यास रस्त्यामधील अडथळा दुर होऊ शकतो. त्यामुळे अपघातही होणार नाही.
रस्त्यामधील अडथळा दुर करा ?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2018, 5:33 am