आक्षेपाक पोस्ट वर लक्ष असल्या मुळे खोट्या व्हायरल पोस्ट टाकण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी बंद झाले नाही त्या मुळे अशे गुन्हे दाखल केल्या मुळे हळूहळू हे बंद करण्यात यश येऊ शकते त्या मुळे सायबर सेल ने अश्या अकाउंट वर लक्ष ठेवावे कदाचित मोठे गुन्हेगार देखील ह्या मुळे कधी तरी हाताला लागू शकतील.
कारवाई चालूच ठेवावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Oct 2019, 5:45 am