डबघाईला गेलेल्या किंवा बंद पडलेल्या विमान कंपन्यांना त्यांचे चुकीचे व्यवस्थापन कारणीभूत आहे व ह्याची संपूर्ण जबाबदारी व्यवस्थापन संभाळणाऱ्यांची आहे .दुसरे म्हणजे स्पर्धात्मक युग असल्यामुळे सुद्धा वारेमाप सवलती देऊन प्रवाश्यांना आकर्षित केले जाते व वाढता खर्च लक्षात घेता तोटाच सहन करावा लागतो. कंपबी अचानक तोट्यात जात नाही व सरकारला ह्याची कल्पना नाही असेही नाही तेव्हा सरकारने ह्या पूर्वीच हस्तक्षेप केला असता तर आज कदाचित जेट ला जीवनदान मिळाले असते.
सरकारने ह्या पूर्वीच हस्तक्षेप करणे गरजेचे होते
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Apr 2019, 5:41 am