अशाप्रकारचे अपघात सातत्याने घडत असताना देखील रेल्वे ते थांबण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन होताना दिसत नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. रेल्वे प्रशासनाने लोकल गाड्या विनाविलंब चालण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यास नक्कीच अपघातांचे प्रमाण कमी झाल्याच दिसून येईल.
प्रवाशांचे दुर्दैवी अपघात हे प्रशासनाचे अपयशच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Dec 2019, 5:44 am