राज्यातील नव्या सरकारने कुठले प्रश्न प्राधान्याने हाती घ्यावेत.. शेतकऱ्यांची -आजची परिस्थीती सुधारणे गरजेचे आहे. सामान्य जनतेला आरोग्य सेवा दर्जेदार व मोफत उपलब्ध करून देण्यासाठी अर्थिक तरतूद करावी. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. दारिद्रय रेषेखालील जनेतेला अजूनही अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागतो आहे, त्यावर काही योजना आणावी . बेरोजगारीचा प्रश्न आ वासून उभा आहे..त्यासाठी भूमिपुत्रांना ८० % रोजगार देण्याच्या कायद्याची अंमलबजावणी करावी. आपला नियमित वाचक, विक्रम ब्रह्माजी गावडे
राज्यातील नव्या सरकारने कुठले प्रश्न प्राधान्याने
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Dec 2019, 11:30 am