भायखळा पूर्व रेल्वे स्थानका बाहेरच्या गल्लीत पथदिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधार असतो.याचा त्रास प्रवासी जनतेला होत आहे.गल्लीच्या कोपऱ्यावर कचरा कुंड्या असल्यामुळे तेथे उंदीर,मांजर,कुत्रे असतात.कचरा घाणही रस्त्यावर पडलेली असते.अशा वेळी अंधारातून जाणे जिकरीचे झाले आहे.तरी बेस्ट,पालिकेने याची दखल घ्यावी.- नंदकुमार पांचाळ
पथ दिवे नाहीत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 May 2018, 2:11 pm