नदी नाल्यांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने घाण व अस्वछतेची समस्या बऱ्याच अंशी सुटेल. आज नदी, नाल्यात टाकण्यात येणारा कचरा, घाण, रसायने, प्लास्टिक लपुनछपून चोरीच्या वाटेने टाकण्यात येतो. कॅमेरे बसवल्याने असे कृत्य नियमित करणाऱ्यांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण होईल व नाले गलिच्छ करण्याचे प्रमाण कमी होईल. फक्त पकडल्यानंतर अशा लोकांवर कडक कारवाई अपेक्षित आहे. वैभव मोहन पाटील
समस्या बऱ्याच अंशी कमी होईल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Nov 2019, 5:46 am