मतदानासाठी लागणारा दीड ते दोन तासांचा अवधी, रांगेत उभ्या असलेल्या लोकांसाठी सोयीसुविधांचा अभाव, व्हीव्हीपॅट सारख्या वेळखाऊ यंत्रणा ह्या सारख्या अनेक प्रकारांनी मतदान प्रक्रियेच्या नियोजनाचा पुरता बोजवारा उडालेला दिसला. संपूर्ण मतदानप्रक्रियाच अधिकाधिक जलद करण्याची गरज आहे तरच मतदानाचा टक्का वाढण्यास हातभार लागेल.- अभिषेक नकाशे
मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 May 2019, 6:15 pm