झाडे अंगावर पडून अनेक अपघात झालेले आहेत. ते टाळण्यासाठी पालिकेने वृक्षतोड अवलंबिली आहे. परंतु ही वृक्ष छाटणी सरसकट सर्वच वृक्षांची कशाला?जी वृक्षे रस्त्याच्या बाजुने किंवा जीवित अथवा वित्त हानी पोहोचवू शकतात त्याच वृक्षांची वृक्षतोड करणे आवश्यक ठरते परंतु चित्र नेमके उलटे दिसत आहे.तसेच ह्या वृक्षतोडीला कुठल्याही शास्त्रीय पद्धतीचा वापर पालिका करताना दिसत नाही आहे.कंत्राटी कामगारांकडून काम करवून घेतले जात आहे.त्या मुळे वृक्षतोडीला कुठलाच ताळमेळ नाही आहे.
योग्य ताळमेळ हवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jun 2019, 5:40 am