जबाबदारी निश्चित हवीरेल्वे प्रशासनाने याकरीता गुन्हे,कचरा आणि भिकारीमुक्ती असे तीन वेगवेगळे विभाग करावेत. त्या त्या विभागाना आवश्यक सोईसुविधा, पुरेसा निधी आणि आवश्यक मनुष्यबळ पुरविला पाहिजे. अशा प्रकारे विभाग सक्षम करून त्यांच्यावरच जबाबदारी टाकावी. मध्य रेल्वे व आरपीएफ या दोघानी एकत्रित यात लक्ष घातल्याल सीएसएमटीप्रमाणे अन्य स्थानके देखील गुन्हे-भिकारीमुक्त होई शकतील. -अरूण चव्हाण
यश नक्किच येईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Apr 2019, 1:19 pm