राज्याच्या गृहनिर्माण धोरणात बदल करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.त्यामुळे म्हाडासह अन्य सरकारी घरांच्या योजनेत अद्याप एकही घर न मिळालेल्या व्यक्तींना जास्त संधी उपलब्ध होऊ शकते.हा उचित निर्णय वाटतो.एकदा का हा निर्णय झाला तर त्याची अंमलबजावणी कशी होते यावरच या सरकारी योजनेचे यश अवलंबुन आहे.तसेच सरकारी योजनेत घर मिळण्यासाठी वाट पाहणार्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.व खरोखरच जे गरजवंत आहेत त्याना घर मिळू शकते. अरूण चव्हाण
‘एकदाच घर’ हा निर्णय उचित
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Aug 2019, 5:42 am