शासनाने प्राधिकरणाचे काम बंद होण्यामागे काय कारणे आहेत याचा गंभीरतेने विचार करून पावले उचलावीत तसेच प्राधिकरणाच्या कामकाजावर कडक लक्ष ठेवावे. प्राधिकारणातील सदस्यांची संख्या वाढवावी. जेणेकरून काही कारणास्तव रजेवर गेलेल्या सदस्यांच्या अख्तत्यारीतील कामकाज चालू राहील. नागरिकांनी निर्भीडपणे तक्रार दाखल करण्यासाठी प्राधिकरणाची आवश्यकता आहे.
प्राधिकरणाच्या कामकाजावर कडक लक्ष ठेवावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Feb 2020, 5:46 am