कुठल्याही योजना राबवण्यापूर्वी त्या सर्वदृष्टीने परिपूर्ण आहेत की नाही, त्या फलदायी आहेत की नाही?याची कोणतीही खातरजमा केल्याशिवाय त्या योजना लागू करणे हे चुकीचेच आहे. शैक्षणिक उपक्रमासाठी 'टॅब' योजना तांत्रिक बाबी अद्ययावत केल्याशिवाय लागू करणे हे महापालिकेचे अपयशच म्हणायचे. दिलीप पेडणेकर (अंधेरी )
'हे निश्चितच अपयश आहे '
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Dec 2019, 5:44 am