सध्या मुंबईमध्ये आग लागण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. प्रत्येक इमारतीत अग्निशमन यंत्रणा बसविणे हाच सोपा मार्ग आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचे कारंजे सोडणारे स्प्रिंकलर यंत्रणा प्रत्येक इमारतीत किंवा कंपनी मध्ये बसविणे अत्यावश्यक आहे. तसेच त्या यंत्रणेची देखभाल-दुरूस्ती पाहणे देखील गरजेचे आहे.- ओंकार ठोसर
अग्निशमन यंत्रणा हाच सोपा मार्ग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Feb 2020, 5:46 am