राज्यात महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंध कायदा १९९९ हा अस्तित्वात आहे. सदर विद्यार्थीनीने रॅगिंग झाल्याची तक्रार जर केली असेल तर संबंधितांनी तक्रारीची दखल वेळीच जर घेतली असती तर ही जीवघेणी दुर्दैवी घटना टाळणे शक्य होते. याुमळे या कायद्याची कडक अमंलबजावणी होणे गरजेचे आहे. -रविकांत तावडे.
अंमलबजावणी व्हावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 May 2019, 5:43 am