घाटकोपर पूर्व येथील संजय गांधी नगर सदर ठीकाणचा शौचालय हरवले का? असा सवाल स्थानिक नागरिकांना निर्माण झाला आहे. वर्षापासून शौचालयाचे बांधकाम ठप्प आहे. सदर शौचालयास ३०० पेक्षा अधिक झोपडपट्टी रहिवासी अवलंबित्व आहेत. काही स्थानिक प्रतिनिधी व प्रशासन खोट्या आश्वासन देत वगळता आहेत. स्वच्छ भारत अभियान ची हेळसांड होत असल्याचे सकृतदर्शनी दिसून येते. नागरिकांना प्रसाधन करण्या करिता प्रचंड हाल भोगावे लागत आहे. तरी संबंधितांनी शौचालय च्या बांधकामास त्वरित गति देऊन , शौचालयाची उभारणी करावी.
शौचालय बांधकाम ठप्प.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Nov 2020, 5:33 am