कांदिवली लिंक रोड बाॅबीसेंटर जंक्शनवरिल सिग्नल गेल्या पंधरा दिवसापासुन बंद असल्यामुळे रांत्रदिवस वाहतुकीची कोंडी होऊन पोलीसांनवर पण तान पडतो तसेच समोरा समोरुन येणाऱ्या वेगवान वाहनांन मुळे मोठा अपघातात होउन मनुष्य हानी होउ शकते संमधितानी त्वरित लक्ष देऊन सिग्नल दुरुस्त करावा.
नादुरुस्त सिग्नलमुळे वाहतुकीची कोंडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Dec 2017, 5:41 am