अ‍ॅपशहर

रिक्षावाल्यांमुळे त्रास

Maharashtra Times 20 Oct 2016, 12:21 pm
कांदिवलीः पूर्वेला असलेल्या रेल्वे ब्रिजजवळ रिक्षावाल्यांची इतकी गर्दी असते की रेल्वे ब्रिजवर येण्याजाण्यासाठी रस्ताच उरत नाही. जवळच बीट पोलिस चौकी आहे. वाहतूक पोलिसांनी किंवा रेल्वे प्रशासनाने रिक्षावाल्यांपासून नागरिकांना होणाऱ्या या त्रासाची दखल घ्यावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम trouble with autos drivers
रिक्षावाल्यांमुळे त्रास


-स्वप्नील वर्तक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज