अंधेरी- पूर्व येथील ओम नगर (जे.बी.नगर) येथील हा मुख्य पाण्याचा व्हाॅल्व. गेले कित्येक महिने हा अशाच गळक्या अवस्थेत आहे. पहाटे ५ वाजल्यापासून सकाळी ११ वाजेपर्यंत हा असाच गळत असतो. पहाटे महापालिकेचे कर्मचारी पाणी चालू करायला येतात तेव्हा हे त्यांच्या निदर्शनास येत नाही का? पाण्याची नासाडी थांबवा -दिलीप पेडणेकर
पाण्याची नासाडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2018, 5:38 am