ओला दुष्काळ( धूतुम, उरण ) गेली काही वर्षापासून दुष्काळाच्या संकटाशी युद्ध करणाऱ्या महाराष्ट्रात सर्वत्र टंचाई असताना उरण जेएनपीटी रस्त्यावरील धूतुम गावाजवळ हेटवणे धरणाची पाइप लाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी दररोज वाया जात आहे. सदर पाइप लाइन दुरुस्त होणे गरजेचे आहे. ज्यामुळे वाया जाणारा पाणी आटोक्यात आणला जाईल आणि पाण्याच्या भविष्यात होणाऱ्या कपातीवर मात केली जाईल.
पाण्याचा अपव्यय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Sep 2018, 5:42 am